अतिवृष्टीने शेत उद्ध्वस्त; पंचनामा न करताच तलाठी परतल्याचा आरोप, “सर्वांना समान मदत मिळेल” म्हणत शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष? जळगाव जामोद | प्रतिनिधी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापूस (पराठी), उडीद व…
Author: नागेश भटकर
hii marathi samchr news 24
